![Think Bank](/img/default-banner.jpg)
- Видео 976
- Просмотров 70 928 925
Think Bank
Индия
Добавлен 13 фев 2015
A Socio Political Channel with No Bias. The Channel will focus on Vital content rather than Viral content from all aspects of Society.
व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट देणारे सोशिओ पोलिटिकल चॅनेल म्हणजे थिंक बँक
या, पहा, विचार करा !!!
व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट देणारे सोशिओ पोलिटिकल चॅनेल म्हणजे थिंक बँक
या, पहा, विचार करा !!!
मनाची क्षमता कशी वाढवायची? | Dr. Samprasad Vinod | Girish Kulkarni | EP- 2/2 | Think Life
माध्यमांनी आपली विचार करण्याची क्षमता संपवली? अध्यात्माचा खरा अर्थ काय? आपण चुकीच्या ठिकाणी सुखाचा शोध घेतोय का? 'ज्ञान' आणि 'बोध' या शब्दांत आपण गल्लत करतोय? योगसाधना करण्यात आपण चुकतोय का ?
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासह योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्याशी साधलेला संवाद, भाग २...
#internationalyogaday #mentalhealth #yoga
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासह योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्याशी साधलेला संवाद, भाग २...
#internationalyogaday #mentalhealth #yoga
Просмотров: 4 319
Видео
'हे' केलं नाही तर महाराष्ट्रात यादवी? | Dr. Sadanand More | EP- 2/2 | Behind The Scenes
Просмотров 49 тыс.14 часов назад
आरक्षणाला ५० टक्क्यांची अट घातल्यामुळे मराठा समाजावर अन्याय होतोय? महाराष्ट्रातील वाढती जातीय तेढ कमी करण्यासाठी काय करायला हवं? फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगण्याचा महाराष्ट्राला हक्क नाही? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य आहे? ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २ #jarangepatil #marathareservation #maharashtrapolitics
ब्राह्मणांचं जे झालं तेच मराठ्यांचं होतंय? | Dr. Sadanand More | EP- 1/2 | Behind The Scenes
Просмотров 217 тыс.18 часов назад
मराठा आरक्षणाच्या तिढ्याला उत्तर काय? मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा सुरु झाला? ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या विरोधात का उभे राहिलेत? इतिहासात ब्राह्मण समाजाचं झालं तेच मराठा समाजाचं होणार का? मराठा समाज मागास आहे का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे? ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग १ 00:00 Intro 2:15 महाराष्ट्रातील आरक्षणाचा इतिहास 11:58 ब्रिटिश सत्ता आणि मराठा समाज 14:42 ब...
योग केल्याने 'हे' आजार बरे होतात? | Dr. Samprasad Vinod | Girish Kulkarni | EP- 1/2 | Think Life
Просмотров 13 тыс.23 часа назад
योगसाधना म्हणजे नक्की काय? योगासनांच्या पलीकडे जाणारा योग म्हणजे काय? योग करून विचारांवर आणि मनावर नियंत्रण मिळवता येतं का? मानसिक तणावाचा शरीरावर कसा परिणाम होतो? सध्याच्या काळात प्रत्येकाला योगसाधना करणं शक्य आहे का? ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासह योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्याशी साधलेला संवाद, भाग १... #internationalyogaday #mentalhealth #yoga
सगळं फुकट मिळवण्याची सवय लोकांना आळशी बनवतेय? | Vinay Hardikar | EP- 2/2 | Behind The Scenes
Просмотров 13 тыс.День назад
शासकीय योजना लोकांचं कष्ट करण्याची ताकद संपवत आहेत? कम्युनिस्ट भारतात अपयशी का झाले? देशाला कृतिशील उदारमतवादाची गरज? माध्यमांचे एग्झिट पोल का फसले? बुद्धिवंत कधी कृतिशील बनतील? लोकशाहीचे अपयश भारतीयांना भरून काढता येईल का? आपण अंधश्रद्धा आणि अध्यात्म यांच्यात गल्लत केलीय? ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी मुलाखत, भाग २... #loksabhaelection2024 #narendramodi #democracy #news
महाराष्ट्राने मोदींना का नाकारलं? | Vinay Hardikar | EP- 1/2 | Behind The Scenes
Просмотров 30 тыс.День назад
भाजपला पूर्ण बहुमत नाकातून भारतीय जनतेने राजकारण संतुलित केलं? महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात मोदींची पिछेहाट का झाली? भारत हिंदूराष्ट्र होणं शक्य आहे का? संघाला विचार करणाऱ्या लोकांची किंमत नाही? गेल्या पन्नास वर्षातली महाराष्ट्राची वैचारिक वाटचाल समाधानकारक आहे का? ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी मुलाखत, भाग १...
मोदींमुळेच भाजपची पीछेहाट झाली? | Dr. Suhas Palshikar | EP- 2/2 | Loknama
Просмотров 51 тыс.14 дней назад
भाजपच्या आणि मोदींच्या प्रचारात नाविन्याची कमतरता होती? देशात मोदींची लाट ओसरत चालली आहे? भाजपसाठी मोदींचा करिष्मा संपलाय? Delimitation मुळे कुणाचा फायदा होईल? राहुल गांधींची प्रतिमा कशी सुधारली? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय घडेल? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग २
मोहन भागवत म्हणाले तेच मोदींच्या पराभवाचं कारण? | Dr. Suhas Palshikar | EP- 1/2 | Loknama
Просмотров 42 тыс.14 дней назад
प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांनी कोणत्या मुद्द्यांचा विचार केला? लोकसभा निवडणुकीत मोदींचं हिंदुत्व कार्ड का चाललं नाही? पुढच्या निवडणुका आर्थिक प्रश्नावरच होतील का? मुस्लिम समुदायाने खरंच भाजपविरोधात मतदान केलं का? राम मंदिराचा मुदा निवडणुकीत का चालला नाही? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग १... #maharashtrapolitics #mohanbhagwat #narendramodi
फडणवीसांना विधानसभा जिंकणे शक्य होईल? | Prakash Pawar | EP- 2/2 | Loknama
Просмотров 65 тыс.14 дней назад
बारामतीत अजित पवारांचा पराभव का झाला? शहरी भागात भाजपने वर्चस्व राखलं का? विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा किती संधी आहे? अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय असेल? उद्धव ठाकरेंच्या यशाची कारणे कोणती? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग २ #maharashtrapolitics #narendramodi #devendrafadnavis 00:00 Intro 01:30 Urban Maharashtra चा कल महायुतीकडे 06:54 शहरीकरणाची मविआला धास्ती 0...
योगींना डावलल्याने यूपीत मोदींना फटका? | Prakash Pawar | EP- 1/2 | Loknama
Просмотров 40 тыс.14 дней назад
भाजपसोबत जाण्याशिवाय नितीश कुमारांकडे पर्याय नव्हता? योगी आदित्यनाथ यांना निर्णय्रक्रियेत स्थान न दिल्याने उत्तर प्रदेशात भाजपला फटका? या निवडणुकीतही भाजपने आपला सामाजिक आधार कायम ठेवला? काँग्रेसच्या जागा वाढल्याने नक्की काय बदलणार? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग १ 00:00 Intro 01:42 लोकसभा निवडणुकीचा overview 04:57 NDA 3.0 08:04 RSS चे BJP च्या राजकारणातील महत्व 11:...
जरांगेंचे आंदोलन हाताळण्यात फडणवीस अपयशी? | Prashant Dixit | EP- 2/2 | Loknama
Просмотров 66 тыс.21 день назад
महाराष्ट्रात भाजपला नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झालीय का? विधानसभेत महायुतीची येईल का? अजित पवारांच्या पराभवाची कारणे काय? विनोद तावडे यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाईल का? जरंगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यात फडणवीस अपयशी? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग २... #maharashtrapolitics #devendrafadnavis #narendramodi
मोदींना पराभव सर्वात आधी दिसला होता? | Vinod Shirsath | Loknama | Loksabha 2024
Просмотров 35 тыс.21 день назад
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा खरा अर्थ काय? भाजपला बहुमत मिळणार नाही याचा सुगावा मोदींना लागला होता? काँग्रेस आणि इंडी आघाडी पराभव का साजरा करतेय? महाराष्ट्रात भाजपची नाचक्की का झाली? फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा का? साप्ताहिक 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांची मुलाखत... #maharashtrapolitics #narendramodi #loksabhaelection2024
भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार? | Prakash Akolkar | Loknama
Просмотров 58 тыс.21 день назад
उद्धव ठाकरे हे सर्वात मोठा भाजपविरोधी चेहरा बनलेत का? मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान का केलं? मुंबई राखल्याने ठाकरेंची ताकद वाढली? फडणवीस राजीनामा देतील का? अजित पवारांचा हा सर्वात मोठा पराभव? महाराष्ट्रात विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रच राहतील का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांची मुलाखत... #maharashtrapolitics #uddhavthackeray #sharadpawar
मोदींना 'हे' वक्तव्य महागात पडलं? | Prashant Dixit | EP- 1/2 | Loksabha Results | Loknama
Просмотров 71 тыс.21 день назад
लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय झाला की पराभव? भाजप मोदीकेंद्री झाल्यामुळे भाजपला फटका बसला का? यावेळी संघाची ताकद मोदींच्या पाठीशी नव्हती का? भाजपची ४०० पारची घोषणा फेल गेली का? भाजपच्या कमी जागा आल्यामुळे नवीन सरकार घटकपक्षांच्या दबावात असेल का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग १... 00:00 intro 02:19 मोदींच्या पराभवाची कारणे 06:26 BJP चे सोशल इंजिनिअरिंग अपयशी 10:50 चंद...
हे १० मुद्दे ठरवणार राज्याचा निकाल! | Exit Poll | Loksabha 2024 | Loknama
Просмотров 9 тыс.21 день назад
हे १० मुद्दे ठरवणार राज्याचा निकाल! | Exit Poll | Loksabha 2024 | Loknama
महाराष्ट्राच्या ४८ जागांचा एक्झिट पोल | Loksabha 2024 | Exit Poll | Loknama
Просмотров 240 тыс.28 дней назад
महाराष्ट्राच्या ४८ जागांचा एक्झिट पोल | Loksabha 2024 | Exit Poll | Loknama
पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलं व्यसनी होतायत? | Mukta Puntambekar | Behind The Scenes
Просмотров 8 тыс.28 дней назад
पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलं व्यसनी होतायत? | Mukta Puntambekar | Behind The Scenes
मोदी की ठाकरे ; हिंदुत्ववादी मतदान कुणाला? | Yashwant Deshmukh | EP- 2/2 | Loknama
Просмотров 20 тыс.Месяц назад
मोदी की ठाकरे ; हिंदुत्ववादी मतदान कुणाला? | Yashwant Deshmukh | EP- 2/2 | Loknama
मोदी ३००+ जागा आजही जिंकत आहेत? | Yashwant Deshmukh | EP- 1/2 | Loknama
Просмотров 44 тыс.Месяц назад
मोदी ३०० जागा आजही जिंकत आहेत? | Yashwant Deshmukh | EP- 1/2 | Loknama
मोदी-शहा नंतर कोण ; भाजपकडे उत्तर नाही? | Prakash Pawar | EP- 3/3 | Loknama
Просмотров 89 тыс.Месяц назад
मोदी-शहा नंतर कोण ; भाजपकडे उत्तर नाही? | Prakash Pawar | EP- 3/3 | Loknama
फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपला लोकसभेला फटका? | Prakash Pawar | EP- 2/3 | Loknama
Просмотров 166 тыс.Месяц назад
फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपला लोकसभेला फटका? | Prakash Pawar | EP- 2/3 | Loknama
राम मंदिरानेच मोदींचा घात केला? | Prakash Pawar | EP- 1/3 | Loknama
Просмотров 143 тыс.Месяц назад
राम मंदिरानेच मोदींचा घात केला? | Prakash Pawar | EP- 1/3 | Loknama
निवडणुकीनंतर कोणत्या सेक्टर्समध्ये अच्छे दिन येणार? | Neil Borate | Behind The Scenes
Просмотров 7 тыс.Месяц назад
निवडणुकीनंतर कोणत्या सेक्टर्समध्ये अच्छे दिन येणार? | Neil Borate | Behind The Scenes
मुंबई कोणाला साथ देणार? मविआच्या narrative ला की महायुतीच्या arithmetic ला ? | Sachin Parab
Просмотров 16 тыс.Месяц назад
मुंबई कोणाला साथ देणार? मविआच्या narrative ला की महायुतीच्या arithmetic ला ? | Sachin Parab
मोदींना मुंबई जिंकणे शक्य होईल? | Mrunalini Nanivadekar | EP- 2/2 | Loknama
Просмотров 30 тыс.Месяц назад
मोदींना मुंबई जिंकणे शक्य होईल? | Mrunalini Nanivadekar | EP- 2/2 | Loknama
राम मंदिर उद्घाटनाचं टायमिंग चुकलं? | Mrunalini Nanivdekar | EP- 1/2 | Loknama
Просмотров 25 тыс.Месяц назад
राम मंदिर उद्घाटनाचं टायमिंग चुकलं? | Mrunalini Nanivdekar | EP- 1/2 | Loknama
मोदींच्या सभांची लोकप्रियता कमी होतेय? | Loknama Round Table | EP- 2/2
Просмотров 16 тыс.Месяц назад
मोदींच्या सभांची लोकप्रियता कमी होतेय? | Loknama Round Table | EP- 2/2
महाराष्ट्र आघाडीचा की युतीचा? | EP- 1/2 | Round Table | Lok Nama
Просмотров 26 тыс.Месяц назад
महाराष्ट्र आघाडीचा की युतीचा? | EP- 1/2 | Round Table | Lok Nama
मोदींचा करिष्मा महाराष्ट्रात फेल जातोय? | Samrat Phadnis | EP- 2/2 | Behind The Scenes
Просмотров 60 тыс.Месяц назад
मोदींचा करिष्मा महाराष्ट्रात फेल जातोय? | Samrat Phadnis | EP- 2/2 | Behind The Scenes
बारामती नक्की कुणाची? | Samrat Phadnis | EP- 1/2 | Behind The Scenes
Просмотров 49 тыс.Месяц назад
बारामती नक्की कुणाची? | Samrat Phadnis | EP- 1/2 | Behind The Scenes
Parchin.kalke.mahar.kunbi.solavaya.shataka.martha.zale..a.katu.sate.jay.maharatra..pavitr.rastra..
अर्थतज्ञ असलात तर खालील मुद्दे किंवा शक्यता बघा आणि मग तुमचा अभिप्राय द्या, मग खरे कळेल की कशी चांगली किंवा वाईट आहेत मागची 10 वर्षे 1. भाजप देशात सत्तेत आले त्या वेळेपासून पैसे प्रिंट करून करणे वाढवून growth होत आहे. UPA मध्ये हे कर्ज GDP च्या तुलनेत कमी केले. नंतर 2014 नंतर पुन्हा debt to GDP वाढली. 2. जगात 2008 ला receaaion चालू झाले आणि अमेरिकेने पैसे प्रिंट करत जगाला growth दिला. आणि सर्व देशांना करायला लावले. 2016, 2019, 2020, 2023 ला प्रिंट करत करत सर्व जगाला खोटे growth दिले 3. Demonetization नंतर सर्व काळे पैसे पूर्णपणे हातात आले 2000 च्या मोटांमध्ये आणि covid नंतर नवीन पैसेही प्रिंट केले आणि हेच काळे पैसे पूर्णपणे white झाले. त्यामुळे GDP growth जास्त दिसतो पण वास्तव असे आहे की हा खोटा growth आहेत. सर्वांनी white करून रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढवून दाखवत पैसे white केले आणि मग ते स्टॉक मार्केट मध्ये दुप्पट तिप्पट सुद्धा केले 4. ह्यात काळे पैसेवाले पूर्णपणे निश्चिंत श्रीमंत झाले आणि तेच जास्त मोदी मोदी करायला लागले आणि मोदी hai to mumkin hai म्हणून झाले. 5. 5500 सर्वाधिक मोठ्या कंपन्या बंद पडल्या आणि NPA क्लेम करत bamkruotcy दिवाळखोरी दाखवत आणि 16 lakh karod maaf karun ghet, काहीही investigation na hota paise भारताबाहेर नेऊन स्वतः श्रीमंत राहिले, कंपन्या दिवाळखोर झाल्या आणि नंतर नामानिराळे झाले. Growth astana एवढ्या मोठ्या conpany बंद कशा होतील? ह्या company band पडल्याने आणि बँकांनी पैसे माफ केल्याने, atock मार्केट मध्ये 300 लाख करोड चे नुकसान झाले. 6. अमेरिका मुळे groeth होत होता आणि अमेरिकाच आता debt trap madhye अडकली आहे. त्यामुळे सर्वच देश धोक्यात आहेत. मग dedollarizarion करा नाहीतर काहीही करा किंवा करू नका. पैसे प्रिंट करणे हेच चालू राहणार आहे आणि श्रीमंत आणि powerful लोक स्वतःचे पैसे वाचवत देशाला कर्जत टाकून पळून जाणार आहेत अमेरिकेत आणि सर्व देशांना गरिबीत सोडून कोणतीही स्टार्टअप चालल्या माहीत कारण कोणत्याही मोठ्या companies kahi खर्चच करायला तयार नाहीत, कोणतेही investors invest करायला तयार नाहीत. केवळ काही ठराविक कंपन्यांना startup नाव देत हजारो करोड चे funding मिळते आणि तेही दुबई, सिंगापूर, चीन, स्वित्झर्लंड वगैरे देशातून येते. त्यावर investigations झाले पाहिजेत तेव्हा खरे कळेल.
जे ब्राह्मण अत्याचार करत ते गेले. जेंच्यावर अत्याचार झाले ते गेले. आता कोणी अन्याय करत नाहीत.
ह्याचा पहिला भाग मिळत नाही, कुठे मिळेल ? 😊
सभी ने हिन्दुत्व को मज़बूत किया। कांग्रेसी आरएसएस वाले बीजेपी आरएसएस वाले मिलजुलकर हिन्दुत्व को मज़बूत किया। आरएसएस बीजेपी को anti democracy ऐजेंडे पर काम किया। सभी हिंदू धर्म प्रेम में लोकतंत्र का गला घोंटा। जो आरएसएस लोकतंत्र द्रोही है उसे सत्ता पर काबिज किया
Nice analysis but PM, CM can do it. Elecctiin commission appointment karaneke liye against the court kucch bhi kiya jata hai fir marotho ke liye kyo nahi kar sakate.
सर्व जातींचे सर्वेक्षण करून फक्त आणि फक्त आर्थिक निकष ठरवून आरक्षण देणं गरजेचं आहे
तोडा जाती जोडा *हिंदू धर्म* नाही तर काय होईल विचार कर पटकन 🚩 हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तोडा जाती जोडा हा विचार महत्त्वाचा आहे कारण: 1. **सामाजिक एकता आणि समता:** जातिव्यवस्था तोडल्यास समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळतील आणि सामाजिक एकता वाढेल. 2. **वैचारिक सुधारणा:** जातीभेदामुळे समाजात निरनिराळ्या प्रकारच्या ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे वैचारिक सुधारणा आणि मनाची शुद्धता येईल. 3. **अर्थिक प्रगती:** सर्वांना समान संधी मिळाल्याने आर्थिक प्रगती साधता येईल. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळतील. 4. **मानवतेचा विकास:** जातीभेद हटवल्यास मानवतेचा आणि नैतिकतेचा विकास होईल. 5. **धार्मिक तत्त्वज्ञान:** हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व जीवात्मा समान आहेत. या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे. जर जातिव्यवस्था कायम राहिली तर: 1. **सामाजिक विघटन:** समाजात विभाजन वाढेल आणि ताण-तणाव निर्माण होतील. 2. **अन्याय आणि विषमता:** अनेक लोकांना समान संधी मिळणार नाहीत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागेल. 3. **प्रगतीला अडथळा:** जातिव्यवस्थेमुळे समाजाची एकात्मता कमी होईल आणि आर्थिक, सामाजिक प्रगतीला अडथळा येईल. 4. **मानसिक ताण-तणाव:** जातिव्यवस्थेमुळे मानसिक ताण-तणाव वाढेल आणि लोकांमध्ये दुःख आणि असंतोष वाढेल. 5. **धार्मिक विसंगती:** हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगती निर्माण होईल. म्हणूनच, तोडा जाती जोडा हा विचार स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. टीप : सुरुवात स्वतः पासूनच करावे लागेल🚩 कौस्तुभ हिंदू 🙏🏻🙏🏻
सरकारने प्रत्येकाला खाजगी व सरकारी शाळांमध्ये तसेच ज्याला हवे ते व्यावसायिक शिक्षण मोफत द्यावे. आपोआपच देशाचा व येथील जनतेचा विकास होईल. परंतु इथे फक्त राज्याकर्त्यांचा विकास होताना दिसतो. कारण इथे मराठ्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत पण तिथे त्या मुलांना शिक्षण मिळत नाही.
तोडा जाती जोडा *हिंदू धर्म* नाही तर काय होईल विचार कर पटकन 🚩 हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तोडा जाती जोडा हा विचार महत्त्वाचा आहे कारण: 1. **सामाजिक एकता आणि समता:** जातिव्यवस्था तोडल्यास समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळतील आणि सामाजिक एकता वाढेल. 2. **वैचारिक सुधारणा:** जातीभेदामुळे समाजात निरनिराळ्या प्रकारच्या ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे वैचारिक सुधारणा आणि मनाची शुद्धता येईल. 3. **अर्थिक प्रगती:** सर्वांना समान संधी मिळाल्याने आर्थिक प्रगती साधता येईल. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळतील. 4. **मानवतेचा विकास:** जातीभेद हटवल्यास मानवतेचा आणि नैतिकतेचा विकास होईल. 5. **धार्मिक तत्त्वज्ञान:** हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व जीवात्मा समान आहेत. या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे. जर जातिव्यवस्था कायम राहिली तर: 1. **सामाजिक विघटन:** समाजात विभाजन वाढेल आणि ताण-तणाव निर्माण होतील. 2. **अन्याय आणि विषमता:** अनेक लोकांना समान संधी मिळणार नाहीत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागेल. 3. **प्रगतीला अडथळा:** जातिव्यवस्थेमुळे समाजाची एकात्मता कमी होईल आणि आर्थिक, सामाजिक प्रगतीला अडथळा येईल. 4. **मानसिक ताण-तणाव:** जातिव्यवस्थेमुळे मानसिक ताण-तणाव वाढेल आणि लोकांमध्ये दुःख आणि असंतोष वाढेल. 5. **धार्मिक विसंगती:** हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगती निर्माण होईल. म्हणूनच, तोडा जाती जोडा हा विचार स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. टीप : सुरुवात स्वतः पासूनच करावे लागेल🚩 एक हिंदू 🙏🏻🙏🏻
१००% एक एक शब्द खरा
34:28 "खान्देशाचा विकास झाला तितका मराठवाड्याचा झाला नाही " यासारखं हास्यास्पद विधान आजपर्यंत ऐकले नव्हते 😂 मुळात खानदेश महाराष्ट्रात आहे हे राजकारण्यांना माहीत तरी आहे का🤣
Prime minister brahman asel tar Pant-pradhan mhanayache - Brahman chi vyakhya kaay? Vedant pramane brahman to jo Brahm madhye vilin zala aahe, Jaagachi swatashi attachment na thevataa kaary ghadat aahe tyachya marfat, to brahman. Pan aata purn chukicha artha gheun jaati paaramparik ritine tikun thevalyaa aahet. Sagale jaat Dharn naamshesh karun Bhaarataat bharatiya hi ekash jaat ani Maanawataa ha ekach dharm thevalaa pahije. Bhaarataache kititari problems solve hotil yaane. Pan he karaayalaa konitari changlaa dictator-ch laagel. Lokashahi margane he hone shakya nahi.
सरकारी अधिकारी याचे पगार कामाचे मानने अती प्रचंड प्रमाणात मोठे झाले आहेत!! म्हणून बरेच जणांना आरक्षण हवे आहे सरकारी पगार व सवलती कमी करा आरक्षण मागणारे निम्मे लोक गायब होतिल 😂
अनंत छळ आणि अमानुष अमानवीय अत्याचार,, अन्याय,,अनैसर्गिक पणे जाती जातीत विभागलेला समाज..उच्च नीच पणा.. उच्च जातीचा अहगंड..शूद्र जाती चा शाप हेच भारतीय संस्कृती चे व्यवछेदक लक्षण आहे..या घाणी कसला माज.. गर्व आणि याच घाणी उदो उदो करत ब्राह्मण केंद्रित समाज रचना अबाधित रहावी या साठी केलेला अट्टाहास हेच संघाच्या स्थापने पासून चा उद्देश्य आहे.. या साठी मुस्लिम द्वेष.. अंतस्थ दलित आदिवासी द्वेष..आणि महिला विरोधी मानसिकता.. हेच जागो जागी जाणवते..मुळात हे सर्व अनैसर्गिक आहे.. का तर ST,, ओबीसी यांची धार्मिक गुलामगिरी आणि भेजा चे पाकिट मारलेला उत्तर आणि मध्य भारताचा गोबरपट्टा या विचारधारे चा पोषण कर्ता आहे..दक्षिण भारत याला अपवाद आहे.. हिन्दू राष्ट्र ही संकल्पनाच मुळात संविधान विरोधी आहे.. आणि अंतस्थ संविधान विरोध हेच मोदी 400 पार करण्यात मोठा अठथळा होता आणि आहे.. 85% बहुजन समाज कधी जागा होणार.. जर झाला तर.. 1 नगरसेवक ही या विचार धारे चा निवडून येऊ शकत नाही.. पण सतत धार्मिक गूंगीत असलेला बहुसंख्यक ओबीसी SC समाज या अमानवीय अनैसर्गिक विचारधारे ला ख़त पाणी घालत राहणार.. पण या विचारधारे ला फार उज्ज्वल भविष्य नाही हेच खरे..आणि हीच लोकशाही ची खरी ताकत आहे..
😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्राचे राजकारण यशवंत राव.चव्हाण . वसंत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजकारण हे निखळ ओतप्रोत देशप्रेमाणे भरलेले होते गोब्राम्हणप्रतिपालक या छत्रपतींच्या ब्रीद वाक्य प्रमाणे होते नंतर ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार वाढला सरकारी नोकरी भरतीत.बदल्यासाठी पैसे देऊन उत्पन्नाचे पोस्टींग.परत खुर्ची साठी ह्याने जाती जातीचे राजकारण चालू केले महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची वाट लावली तर ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाने
तुम्ही आर्थिक मागासलेले असाल तर सामाजिक मागासलेले असणारच ! !!!!! , हे काय कळत नाही .
आरक्षण तुम्ही ७०-८०%टक्के केलेत तरी तेवढ्या सरकारी नोकर्या आहेत कां? आजकाल प्रतेकाला मालदार' नोकर्या लागतात;😊😂
दळभद्री अरे स्वातंत्र्य मिळून ईतकी वर्ष होऊन पण तुम्ही मागासलेले कसे राहता? गुणवत्तेला किती दिवस मागे ढकलणार?
Shudranna bamn lai pyare ahet Marathe shudra ahet ki chatriya ahet ?
हे समाजवाद नावाच खुळखुळ हाती घेतात आणी दोन्ही बाजुनी बडबडत राहतात. हे व्हायला पाहीजे, ते व्हायला पाहीजे. पण कोणीही सत्तेत आला की काहीतरी करेल व हे लगेच ते कसं चुकीचं ते सांगत राहतात.
Amhi Obc Bjp la vote karnar nahi.. Vidhansabhela sudha Bjp padnar.. ❤
Vaman meshram yana ya vishya sandharbat charchela bolva
सर्व मराठा कुणबी च आहेत।
मराठ्यांची लोक संख्या जास्त असल्याने त्यांचे लोकप्रतिनिधी जास्त असतात याचा अर्थ असा नव्हे की मराठे विकसित आहेत।
आरक्षण हा मुद्दा जटील नाही तर वोट बँक मुळे तो जटिल झाला आहे.
मुळ आरक्षण आणि आत्ताचं आरक्षण हे सारखं नाही हे सर सांगत नाहीत….बाबासाहेबांनी फक्त राजकारणात आरक्षण द्याची सोय केली होती आणि म्हणून ५०% ची मर्यादा आखून दिली पण पुरोगामी भट / डावे आणि लांगूलचालन करणारे काँग्रेस ह्यांनी आरक्षण सगळ्या क्षेत्रात घुसवलं आणि वाट लाऊन टाकळी हया देशाची!! १००% आरक्षण दिलं तरी सुद्धा न्याय होणार नाही हे मोरे मास्तरांना सुद्धा मान्य आहे पण सांगणार नाहीत…..मग हुशार तरुण बाहेरच्या देशात का निघुन जातात हे विचारू नका!?!
ब्राह्मण त्यांच्या अंगभूत हुशारीने पुढे जात आहेत आणि जातील
खरं आहे शरद पवार हेच कारणीभूत आहेत, आरक्षण हा मुद्दा नाही ब्राह्मण यांची प्रगती पहावत नाही
९९ टक्के घ्या ना .
पुर्वी बायका आपले स्तन झाकायला तत्पर असायच्या सारख्या पदर सावरायच्या आता जास्तीत जास्त उभार दाखवायची फँशन आली तसेच आता जो तो समाज आपल्याला मागास ठरवा म्हणतोय कारण जातीमुळे मलीदा मीळतो हे सर्वांना समजलय.आता सरकारने एकच नियम करावा मागासलेपण पाहीजे ना मग पाठीला झाडू व गळयांत मडके बांधून फिरावे लागेल बघा जातीसाठी आंदोलन करणारे कसे XXXपाय लवून पळतील.
सॅटेलाईट प्रणाली देशात कधी आली विकसित कशी झाली हे पण स्पष्ट करावे...!
नवीन मनुस्मृती तयार होत आहे भारतात. Ghamin arthvavavth koni bighavadili
सरांनी एक मुद्दा मांडला मराठे बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचे आमदार खासदार जास्त आहेत.. म्हणजे मराठा समाज पहिल्यापासून दुसऱ्या समाजाला पुढे येऊन आमदार खासदार करू इच्छित नाही का ?
Jarange ha Sharad pawarch maanus ahe sampla vishay
Vipassana is the answer for actual and practical experience
सर्व जाती गणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे
Zattu,,, माझी जिंदगी गेली शीळ अन्न खाऊन...घंटा काही वाकड झाल नाही maz😅😅😅
एखाद्या समाजाचीलोकसंख्या कितीही वाढवता येईल. त्यामुळेच फक्त आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे.
मोरे साहेबांचे विचार पटणारे नाहीत, काहीही बरळतात
मराठे कधिच "मागासवर्गीय" ना समान मानत नाहीत, आरक्षण काढले तर मराठे दलित ना शिक्षण घेऊ देणार नाहीत
मराठे कधिच "मागासवर्गीय" ना समान मानत नाहीत, आरक्षण काढले तर मराठे दलित ना शिक्षण घेऊ देणार नाहीत
मराठे कधिच "मागासवर्गीय" ना समान मानत नाहीत, आरक्षण काढले तर मराठे दलित ना शिक्षण घेऊ देणार नाहीत
Pahilya kalat varnvyavstheth phakt brhamnch shikshn gheu shakat hote tyamule sahajikach jyana lihita vachta yaycha tech manyrimandalat asayach mhnje brhaman i ek prakare aarkshan gheunach sattevar rahile v bakiche samjach shikshana pasun vanchit rahile tyanchha buddhiche panipat zale kiva kele
Maratha CM kiti zale & non maratha kiti
हे सर्व अकेडेमिक चर्चा आहे.. यातून काही सिद्धांत वगैरे निघत नाही. खरे कारण हे आहे की लोकं कांग्रेस पक्षाच्या फ्रीबीज मधे अडकले. मुसलमानांनी एक गठ्ठा मत दिले. भारतीय मतदार डेव्हलपमेंट च्या नावाखाली मत देत नाही. फ्रीबीज, जातीयवाद यामुळेच निवडणूक निकाला ला दिशा मिळते.
2014 madhee Bhajap ne yuti todleee.toh kuthla vishwasghaat hota...
वारे महाशय शेती कमी झाली,शेती परवडत नाही,शेती विकुन खाली म्हणून आरक्षण द्या मग ज्यांच्याकडे कायच न्हवत त्यांच काय झाल??की अता गरीबी आली म्हणून बाकीच्यांच आरक्षण खानार का?
Shivaji la shudra bolnar ka ? Shudra nahi tar Reservation kashala